शेतकऱ्यांसाठी दिलासा: राज्य सरकारनं आणली नवी ‘कृषी समृद्धी योजना’

कृषी समृद्धी योजना: शेतकरी आणि शेतीला मिळणारं सरकारी अनुदान

राज्यातील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांत पीक विमा योजनेतून त्रास सोसला—नुकसान झालं, पण भरपाई वेळेवर मिळाली नाही. काहींना तर मिळालीच नाही. याच पार्श्वभूमीवर, आता सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत घोषणा केली की राज्यात ‘कृषी समृद्धी योजना’ आणि नवीन सुधारित पीक विमा योजना लागू केली जाणार आहे. “शेतकऱ्याच्या नावावर कंपन्यांनी कमावले अब्जो रुपये” … Read more

विहिरींच्या दुरुस्तीसाठी सरकार देतंय 1 लाख रुपये; पात्रता, नियम आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत विहिरीच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांचे अनुदान

मुंबई – राज्यातील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सिंचनाची कायमस्वरूपी सोय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जुन्या विहिरींचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी कमाल 1 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. उद्दिष्ट आहे – पाण्याची उपलब्धता वाढवून शेतीचे उत्पादन आणि उत्पन्न स्थिर करणे. योजनेचा उद्देश 0.40 ते 6.00 … Read more

गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजना : शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदतीचा दिलासा

गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेतून शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात गेल्या दोन वर्षांत शेतीशी संबंधित विविध अपघातांत अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. १९ एप्रिल २०२३ ते मार्च २०२५ या काळात तब्बल ३४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून एका शेतकऱ्याला गंभीर अपघातात अपंगत्व आले आहे. शेतात काम करताना वीज कोसळणे, उंचावरून पडणे, विषबाधा, पाण्यात बुडणे, सर्पदंश असे आकस्मिक अपघात या मृत्यूंमागील … Read more

शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न – पीएम किसानचा २०वा हप्ता कधी मिळणार?

PM किसान 20वा हप्ता 2025 साठी शेतकरी प्रतीक्षेत – 2000 रुपये कधी जमा होतील याबाबत अपडेट

“ओ भाऊ पैसे आले का? अजून काही खात्यात दिसतच नाही!”अशीच चर्चा सध्या गावगाड्यात सुरू आहे. कारण शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता अजूनही मिळालेला नाही. जुलै महिना सरत चालला असतानाही अजून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, आणि त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये स्पष्ट अस्वस्थता दिसून येते. मोतिहारीकडे लागल्या आहेत नजरा – १८ जुलैला … Read more

राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय : सौर कृषी पंप बसवण्यात विलंब झाल्यास कंपन्यांवर कारवाई

शेतकरी शेतात सौर कृषी पंप पाहत आहे

राज्य सरकारने ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेत महत्त्वपूर्ण बदल करत शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पंप पुरवणाऱ्या कंपन्यांना आता ६० दिवसांच्या आत पंप बसवणं आवश्यक करण्यात आलं आहे. जर अर्जदाराने १२० दिवसांच्या आत आपली निवड केलेली असेल, तर पंप वेळेत बसवण्याची पूर्ण जबाबदारी कंपनीवरच राहणार आहे. जर नियोजित वेळेत पंप … Read more

पीक विमा अर्जासाठी केवळ ₹४० शुल्क; शेवटची तारीख ३१ जुलै

शेतकरी पीक विमा अर्ज भरण्याकरिता सीएससी केंद्रात

खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षेचं महत्वाचं साधन असणाऱ्या ‘पंतप्रधान पीक विमा योजने’त अर्ज भरण्यासाठी फक्त ₹४० शुल्क आकारण्यात येणार आहे. सामान्य सेवा केंद्रांद्वारे (CSC) अर्ज भरताना याशिवाय कोणतेही अतिरिक्त पैसे द्यायची गरज नाही, असं स्पष्ट आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. ३१ जुलै ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै ही … Read more

जमिनीची वाटणी झालीय? मग स्वतंत्र 7/12 उतारा मिळवण्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया लक्षात ठेवा

तालुक्यातील महसूल कार्यालयात पोटहिस्स्यासाठी अर्ज करताना शेतकरी

गावात एकाच जमिनीवर दोन-चार नाही, तर कित्येक जणांचा हक्क असतो. कुटुंबात वाटणी झाली तरी ती महसूल नोंदीत दाखल नसेल, तर काय? अशावेळी जुना सामूहिक 7/12 उतारा कायम असतो आणि प्रत्येकाचा स्वतंत्र हक्क स्पष्ट दिसत नाही. परिणामी, जमीन विक्री, कर्ज घेणे, वकिली व्यवहार, शेती योजनांचा लाभ – हे सगळं अडचणीत येतं. म्हणूनच वाटणीनंतर स्वतंत्र 7/12 उतारा … Read more

पीएम धन धान्य कृषी योजनेला भेटली मंजूरी शेतकऱ्यांना मिळणार लाभ!

PM dhan dhanya krushi yojana

आज केंद्र सरकारच्या कॅबिनेट मीटिंग मध्ये ‘पीएम धन धान्य कृषी’ योजनेला मंजूरी भेटलेली आहे. मोदी सरकारच्या २ ० २ ५ च्या बजेट मध्ये ह्या योजनेची घोषणा करण्यात आलेली होती. २ ० २ ५ च्या बजेट मध्ये कृषी क्षेत्रासाठी खास लक्ष मोदी सरकारने दिलेले दिसते. या योजने अंतर्गत मोदी सरकार वर्षाला २ ४, ० ० ० … Read more

पंतप्रधान किसान योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्टला; कोणते शेतकरी ठरणार पात्र? जाणून घ्या तपशील आणि यादी तपासण्याची प्रक्रिया

PM Kisan 20 वा हप्ता 2025 लाभार्थी यादी तपासताना शेतकरी

PM Kisan 20th Installment Update:ज्या शेतकऱ्यांनी गेल्या काही महिन्यांपासून पीएम किसान योजनेच्या २० व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्यांच्यासाठी आता दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने स्पष्टपणे जाहीर केले आहे की २ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रु. 2000 ची मदत थेट जमा होणार आहे. ५ महिन्यांनंतर … Read more

PM किसान योजनेचा 20 वा हप्ता लांबला; शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढली

PM Kisan योजनेच्या 20 व्या हप्त्याबाबतची अपडेट आणि तारीख

देशभरातील जवळपास 10 कोटी शेतकरी गेल्या काही आठवड्यांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. जून 2025 मध्ये हा हप्ता येण्याची शक्यता होती, मात्र आता जुलै संपत आला तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात तो जमा झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम आणि नाराजी आहे. 19 वा हप्ता केव्हा आला होता? गेल्यावेळी … Read more