पाऊस थैमान घालणार! महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुराचा धोका, प्रशासन सतर्क
महाराष्ट्रात मान्सूनने आता आपली तीव्रता वाढवली आहे. हवामान खात्याने किनारपट्टी आणि घाटमाथ्याच्या भागांसाठी गंभीर इशारे दिले आहेत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रानुसार, 23 जुलै सायंकाळी 5.30 वाजल्यापासून 24 जुलै रात्री 8.30 पर्यंत मुंबई, … Read more