7 दिवसांत पीकविमा अर्ज करण्याची अंतिम संधी; कसे, कुठे आणि कोण अर्ज करू शकतो?
राज्यात खरीप हंगाम सुरू झालेला असताना, पावसाचे अनियमित स्वरूप आणि निसर्गाच्या बदलत्या खेळीमुळे शेतकऱ्यांपुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. अशा वेळी प्रधानमंत्री पीकविमा योजना (PMFBY) शेतकऱ्यांसाठी एक मोठे संरक्षण बनून समोर येते. ही योजना म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारा आधार. अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, कीड किंवा रोगांमुळे पिकांचे नुकसान झाले, तर विमा भरपाईमुळे आर्थिक आधार मिळतो. … Read more