सोलापूरचा गूळ गेला आसाममध्ये, साखर पोचली उत्तराखंडला – रेल्वे मालवाहतुकीतून तब्बल ४२१ कोटींचं उत्पन्न
सोलापूर जिल्ह्यातून आता फक्त साखर कारखाने नाहीत, तर संपूर्ण देशभरात गूळ, साखर, खतं, तेलं, खनिजं यांची रेल्वेमार्फत वाहतूक होऊ लागली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात सोलापूर मध्य रेल्वे विभागाने एकूण ४२१.५६ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवून एक नवा मैलाचा दगड गाठला आहे. गावचा गूळ आसामच्या बाजारात सोलापुरातील गूळ थेट आसामच्या तिनसुकिया आणि लंका या भागांमध्ये पोचतोय, … Read more