प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक पाऊल! राज्य सरकार नव्या नियमावलीच्या तयारीत
राज्यातील विविध पायाभूत प्रकल्पांमुळे अनेक शेतकऱ्यांना आपली जमीन गमवावी लागते. पण त्यांना याचा योग्य मोबदला मिळतोच, असं नेहमी घडत नाही. याच पार्श्वभूमीवर, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एक सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नव्या नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले असून, यामुळे भूसंपादन प्रक्रिया अधिक पारदर्शक, न्याय्य आणि सुलभ होईल, … Read more