नंदुरबारमध्ये पावसाने दडी मारली; कृषी विभागाने दिला महत्त्वाचा सल्ला
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा अभाव जाणवतो आहे. काही भागात मुसळधार पाऊस पडत असताना नंदुरबारमध्ये तब्बल २५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांची परिस्थिती गंभीर झाली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापूस, मिरची, पपई, केळी आणि भाजीपाला यांसारख्या पिकांवर पाण्याचा ताण जाणवू लागला असून अनेक ठिकाणी पिके कोमेजलेली दिसत आहेत. अशा … Read more