बीडच्या दुष्काळी भागात शेतकऱ्याचा लखपती यशस्वी प्रयोग – 1.5 एकरमध्ये खजूर लागवड करून मिळवले 12 लाख रुपये!
मराठवाडा म्हटला की पहिल्यांदा आठवतो तो दुष्काळ. पाण्याची कमी, अनियमित पाऊस आणि सततचा ताण – अशा परिस्थितीत शेती करणे म्हणजे जणू दिव्यच. पण, या सगळ्यांवर मात करत बीड जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने शेतीच्या परंपरेला नवी दिशा दिली आहे. आष्टी तालुक्यातील केळसांगवी गावचे दत्तात्रय घुले यांनी पारंपरिक पिकांकडे पाठ फिरवून खजूर लागवडीचा धाडसी निर्णय घेतला – … Read more